सूर्याने रिंकूला मिठी मारली, नंतर केक कापला, विजयानंतर टीम इंडियाने केला जल्लोष पहा व्हायरल VIDEO ..!
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला T20 सामना तीन विकेट्सने जिंकला आहे. भारताच्या या विजयात रिंकू सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दबावाच्या परिस्थितीत खालच्या फळीतील फलंदाजांशी संयम राखला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. रिंकूची ही खेळी पाहून सर्व भारतीय चाहते खूश झाले. रिंकूच्या या खेळीमुळे केवळ चाहतेच नाही तर टीम इंडियाचे खेळाडूही खूप …