रोहित-बुमराहसह या 5 खेळाडूंनी केली पंड्या बद्दल अंबानी कडे तक्रार, कप्तानी चा बेकायदेशीर फायदा घेत आहे हार्दिक..!
या हंगामात, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्याची जबाबदारी पार पाडत आहे, जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांमध्ये अव्वल आहे, आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खूपच खराब झाली आहे, यामुळे, एम.आय. या हंगामात बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. यासोबतच आता अशा बातम्या येत आहेत की, संघातील बहुतांश वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्याच्या विरोधात गेले आहेत …